Published:

ई-पिक न झाल्यामुळे शेतकरी यांना घाबरण्याचे कारण नाही

गोंदियाः- शेतकरी बांधवाना आपल्या शेतात कोणत्याही प्रकारचे पिक लावले की महाराष्ट्र शासनाने ई-पिक नावाचे App विकसित केले आहे.त्यामध्ये शासन धान पिकाच्या कालावधी मध्ये ती ई-पिक प्रणाली सुरु करते त्यामध्ये शेतकरी एवढा प्रगत नाही की तंत्रज्ञानाचा त्याला पुरेपुर माहीती नाही.त्यासाठी कित्येक शेतकरी ई-पिक करण्यापासुन राहुन जातात.कित्येक गावात इंटरनेट सुविधा नाही.कित्येक शेतकरी बांधवाकडे तसे मोबाईल नाहीत.                                                                                                                                                                               ई-पिक प्रणाली मध्ये उन्हाळी  पिकाची माहीती भरतांनी संपुर्ण माहीती भरुन झाल्यावर शेतकरी एकुण श्रेत्राफळापैकी त्यांने किती लागवड केली यांची माहीती त्याठिकाणी येत नसल्यामुळे भरपुर शेतकरी बांधवाचे ई-पिक झालेले नाही.शासनाने त्यांच्या पिकांचे नुकशान करु नये त्यांच्या पिकांची विक्री ही शासकीय केंद्रात झाली पाहीजे यासाठी तात्काळ उपाययोजना करावी अशी शेतक-याची मागणी आहे.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: ई-पिक न झाल्यामुळे शेतकरी यांना घाबरण्याचे कारण नाही, ID: 30549

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर