Published:

जंगलात आग लावल्यामुळे जनावरांना चा-याची टंचाई

सिरपुरबांधः- ग्रामपंचायत सिरपुरबांध अंतर्गत पदमपुर गावातील जंगलात वणवा लावल्यामुळे जंगलातील छोटे रोपटे  आगीमुळे ते रोपटे मरतात. जंगलातील भरपुर झाडे जळतात.त्यानंतर गावातील जनावरे हे जंगलात चराई करतात.ते जाळल्यामुळे जनावरांना चारा मिळत नाही     तरी  गावातील लोकांनी जंगलात आग लावु नये.त्यांच्या मुळे गावातील लोकांना शुध्दा प्राब्लम निर्माण होतो.                                                     माणसाकडे कितीही पैसे असला तरी निसर्ग साथ नसेल तर माणुस जगु शकत नाही.असे आमच्या महापुरुषांनी सांगितले आहे. तरी गावातील लोकांनी आग लावु नये असे वनरक्षक यांनी सांगितले.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: जंगलात आग लावल्यामुळे जनावरांना चा-याची टंचाई, ID: 29711

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर