Published:

सरकार लाडली बहीण आणुन ओबीसी ची जनगन्ना करण्याची करतो दिशाभुल

गोंदियाः- सरकार लोकांना स्वाभिमानी बनविण्यापेक्षा लाचार बनविण्याची योजना अंमलात आण्याचे काम जास्त करतो आहे.भारतामध्ये संविधान लागु झाल्यापासुन ओबीसी जनगन्ना करण्याचा संर्घष ओबीसी संघटना करित आहेत.त्याकडे सरकार लक्ष देत नाही.ओबीसी महीलांनी १५०० रुपयामध्ये एवढे खुष होण्याची गरज नाही. ओबीसी महीलांनी जन्म दिलेल्या मुलांना सांविधानिक पदावर जाण्यासाठी सरकार कधीच कायदे बनवित नाही.आज ओबीसी महीला महाराष्ट्रात ६५ टक्के आहेत.तुमच्या मुलांना सांविधानिक पदावर किती नौकरी आहेत त्यासाठी तुमचे लक्ष कधी लागले आहे का? आज सर्वात जास्त नुकशान ओबीसी समाजाचा होत आहे.                                                                      ओबीसी समाजाची जनगन्ना झाली तरी ओबीसी समाजातील सांविधानिक क्षेत्रात ओबीसी ६५ टक्के सर्व क्षेत्रात नौकरी लागतील तर तुमच्या मुलांना १ लाख पगार महीण्याला मिळेल तर तुमच्या कुटुंबाचा आर्थिक विकास होणार मग तुम्हाला १५०० योग्य की ओबीसी जनगना करुन तुमचे मुले सांविधानिक अधिकार पाहीजे यांचे विचारमंथन करणे ओबीसी समाजाच्या महीलांनी करावा

कृष्णा ब्राम्हणकर                                                                                                                                                                               संपादक

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: सरकार लाडली बहीण आणुन ओबीसी ची जनगन्ना करण्याची करतो दिशाभुल, ID: 30114

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर